एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

महात्मा बुद्धांचे विचार

*किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा❓*

याचे फार छान उत्तर भगवान गौतम बुध्दाने दिलेले आहे,

""नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडीलां ची काळजी घेता यावी.
इज्जतीने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ""
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा