एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

गावाकडच्या गोष्टी

देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत....

"उपवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.

‬: देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
"हितचिंतकांची"
आणि
"निंदकांची"
आवश्यकता आहे....
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील,........
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.,,,,
🐾पूजा करायच्या आधी …….❕
👍विश्वास ठेवायला शिका.....❗
👄बोलायच्या आधी….❕
👂ऐकायला शिका............❗
🎁खर्च करायच्या आधी….❕
💰कमवायला शिका.......❗
📝लिहायच्या आधी ……❕
😇विचार करायला शिका......❗
हार मानण्याआधी.....❕
👏प्रयत्न करायला शिका
आणि मरायच्या आधी .....❗
जगायला शिका......❕
🙏  .......❕❕

जीवनात एवढ्याही चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
     रबराला एवढाही वापरू नका,
     की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.
🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे....
   
 आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...

" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

      फक्त आणी फक्त
              "कर्म"
          ईश्वरा  पर्यंत

जिच्या उदरात जन्म होतो ती माता,
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती.
यातील वेलांटीचा फरक  म्हणजेच माणसाचे जीवन......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा